कोणतही शिवकाव्य येथे शोधा

शंभू चरित्रं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शंभू चरित्रं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शंभू चरित्रं भाग ५२





शंभू चरित्रं भाग ५२
(वाचा आणि शेअरं करा)
अखेरं! तो औरंगजेब म्हणत
राहिला........
"सचमुच छावा हैं छावा शेरं का...
हमनें आँखें निकल दीं उसकी, लेकिन
उसकी आँखें झुकी नहीं हमारें सामने"
"हमनें जबान काँट दी उसकी, लेकिन
उस जबान से उसने मांगे नहीं रेहेम के
दो लब्जं"
"हमनें हात तोड़ दिए उसके, लेकिन
नहीं फैलाएं उसने अपने हात हमारें
सामने"
"हमनें पांव काँट दिए उसके, लेकिन
नहीं टेंकें उसने अपने घुटनें हमारें
सामने"
"हमनें गर्दन काँट दी उसकी, लेकिन
उसकी गर्दन नहीं झुकी हमारें सामने"
""सचमुच छावा हैं छावा शेरं का"
......या अल्लाह!!! होंगे कामयाब
कभीं या ऐसेही लौटना पड़ेगा ख़ाली हा
देहेल्ली......
पण! दिल्लीला परत जाण्याचं भाग्यं
औरंगजेबाच्या वाट्याला आलंच नाही.
संभाजींच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून
इथं पुन्हा जन्माला आला..."हजारों,
लाखों"..."संभाजी"
अरे!!! संताजी,,,धनाजीसारखा एक-
एक झुंजत राहिला, लढत
राहिला...राजाशिवाय चौदा वर्ष
महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्करं घेत
राहिला आणि अखेरं इथंच
औरंगजेबाची कबरं बांधून मग शांत
झाला.
हि प्रेरणा होती संभाजींच्या बलिदाना
हि प्रेरणा होती संभाजी राजांच्या राष्
, राष्ट्रभक्तीची......
............!!जय शंभूराजे!!............
''छत्रपती संभाजी महाराज
कि जय!!!"
"छत्रपती संभाजी महाराज
कि जय!!!"
"छत्रपती संभाजी महाराज
कि जय!!!"

शंभू चरित्रं भाग ५०



शंभू चरित्रं भाग ५०
(वाचा आणि शेअरं करा)
अखेरं! उगवंली "फाल्गुनी वद्द्य
अमावस्या". ""११ मार्च १६८९""
औरंगजेबाची अखेरंची सजा,
"संभाजींच मस्तक कलम करा".
आणि संभाजींच मस्तकं छाटलं गेलं.
भाल्याच्या फाळाला अडकवलं
आणि ""गुढीपाडव्याच्
या आदल्या दिवशी महाराष्ट्रात
संभाजींच्या मस्तकाची गुढी उभारंली".
निघाली वाजत...गाजत!
आली "इंद्रायणी - भीमेच्या" तीरावरं
त्या रेतीत रोवला तो भल्याचा फाळं
आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब
पडला "इंद्रायणी - भीमेच्या"
पात्रात आणि थरारली ""इंद्रायणी -
भीमा""
अरे!!! याच "इंद्रायणी - भीमेनं"
पाहिलं होतं ते शौर्य, ते धाडसं, ते
साहसं, तो पराक्रम, ती ज्वलाज्वलन
तेजसनिष्ठा, ते धैर्य, तो संयम,
मानवी जीवनाच्या चिरंतन
तत्वाशी जुळंलेलं "संभाजींच"
ज्ञाननातं. ती "इंद्रायणी - भीमा"
संभाजींच्या मस्तकाकडं
तिरक्या माना करून आसवं ढाळू
लागल्या.
गेली ३५० वर्ष झाली "इंद्रायणी -
भीमा" अजून रडतेचाय. सांगतेय!
खरा "सर्जा संभाजीराजा" अजून
कळंलाच नाही.
""शिवाजी महाराजांनी सांगितलं...कसं
जगावं!!!
आणि संभाजी महाराजांनी दाखवंल...
मरावं!!!...ती "इंद्रायणी - भीमा"
आजही सांगतेय........
क्रमशः

शंभू चरित्रं भाग ४९




शंभू चरित्रं भाग ४९
(
वाचा आणि शेअरं करा)
पण! आता सजेचा दुसरा अंमल चालू
झाला होता. सजा होती "जबान
काटायची". हाप्शी आले
लखंलखंती नंगी तलवारं घेऊन. पण!
संभाजींच तोंड बंद जीभं छाटणारं
कशी?...मग! हाप्शी पुढे आले
जबडा उघडायची कोशिश करू
लागले...पण! जबडा उघडेना......मग!
दोघांनी कानावरं दाबूजोरं
दिला...प्रचंsss दाब दिला...प्रचंsss
दाब पण! उघडेना जबडा, मग!
एकानी मस्तकावरं प्रहारं केला,,,पण!
जबडा उघडेना......
अरे! उघडेल
कसा...वाघाचा जबडा आहे,,,,,,"वाघाच
्या जबड्यात...घालून
हात...मोजती दात...हि आमची औकात,
सांगणारा संभाजीये"
पण! तोपर्यंत एकानं युक्ती केली,
संभाजींच नाक दाबून
धरलं...श्वासासाठी जीव
गलबलंला,,,तळमळंला,,,श्वासासाठी
ओठं हलले,,,जीभं
लवलवंली आणि त्या संधीचा घेतला
शी घुसली आत,,,सांडशीत
पकडली जीभं,,,ओढली बाहेरं,,,नंगी तल
लखंलखंली सप्प्प्प्प्प्प्प्प्प्प........
......
तोंडातनं ओघळलं नुसतं लालबुंद
रक्तं......जीभं पडली होती समोरचं
वळंवळंत,,,ती सुद्धा तयारं
न्हवती संभाजी राजांपासनं पोरकं
व्हायचं......अरे! ज्या जीभेनं
उमटंवले..."जगदंब - जगदंब" चे
बोल,,,ज्या जीभेनं
दिली किल्कारी..."हर हर
महादेव"ची,,,ज्या जीभेनं
केला जागरं,,,"जय
भवानी"चा,,,जी जीभं म्हणत
राहिली..."आऊसाहेब"...
"
माँसाहेब"..."आबासाहेब"...ती जीभं
पडली होती समोरंच वळंवळंत............
एक नाही,,,दोन नाही तब्बलं चाळीस
दिवस अनन्वीत अत्याचारं
चालला होता...............
अरे! बोकडं सोलावं असं संभाजींच
कातडं सोलून काढलं, त्याच्यावर
मिठाचं पाणी टाकलं......चर्र्र्र्र्र्र्र्र्
र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
्र्र्र्र्र......यातनांचा जाळं...जाळं
झाला नुसता. कुणीतरी यायचं
गुडघ्याच्या वाट्या काढून
न्यायचं,,,कुणीतरी यायचं
हाताची बोटं छाटायचं,,,कुणीत
री यायचं तलवारीच्या पात्यानं
मांसाचे लगदे कापायचं...कुत्र्या,
गिधाडांना खाऊ घालायचं......
अरे! कुणी बघितलं असतं तरं वाटलं
नसतं..."मराठ्यांचा छत्रपती"
आहे......अरे!
भुतासारखी अवस्था झालेली.
आणि एवढं सगळं होऊन
सुद्धा आपला ""सर्जा"" सोसत
राहिला,,,सहन करत राहिला...का???.
..
आपण "शिवछत्रपतींचे पुत्रं"
आहोत या "अस्मितेसाठी",,
,"
स्वराज्यासाठी",,,"राष्ट्रधर्
मासाठी"......सहन करत
राहिला चाळीस दिवस.
क्रमशः