कोणतही शिवकाव्य येथे शोधा

हमने सारा हिंदुस्तान जीता … पार इन मराठो को जीत नाही सके

औरंगजेब म्हणतो….,
”अरे काय जादु आहे
शिवाजीची आणि संभाजीची इथल्या मु
व लोकावर अरे राजा कैद झाला…!!!
”सेनापति मारला गेला तरी हे
मराठे शरण येत नाहीत
कोणत्या मातीचा स्वाभिमान
यांच्या रक्तात भरला आहे.
”संभाजीची धिंड काढली प्रचंड
अपमान केला तरीही मराठे
चालुन आले नाहीत
कि महाराणी येसुबाई
कुंकवाची भीक मागायला रायगड
सोडत नाहीत.
”हमने तो सोचा था गिडगिडाके
आयेगी वो लेकीन वोतो शेरणी के
जैसे गुर्राती है…!!!
हमने सारा हिंदुस्तान जीता …
पार इन मराठो को जीत नाही सके