कोण होता हा अफजलखान ?
ववजापूर दरबारातील अफजलखान हा शिवकालीन सुलतानी सत्तेचे दाहक प्रततक आहे. क्रूर, कपटी, खुनिी, द्वेष्ट्टा पण स्वतःच्या फायद्याचे असणारे राजकारण आणण व्यवस्थापन उत्तमपणे तडीस नेणारा अफजलखान, म्हणजे शिवकालातील सत्तेचा मूततामंत धमांध चेहरा.अफजलखान ही खरी तर एक पदवी आहे ह्याचे खरे नाव अब्दुल्लाखान असे होते.ववजापूरच्या दरबारातील मुदपाकखान्यात असणाऱ्या भटारणीचा हा पुत्र असावा असे ददसते.अज्ञानदासाच्या पोवाड्यात आणण संकषाण सकळकळेकृत शिवकाव्यात शिवाजीराजांच्या तोंडी जी वाक्ये ददली आहेत त्यावरून हे समजते की हा सामान्य कुळातला भटारी असावा .जवळ-जवळ सवाच समकालीन मराठी व अमराठी साधने अफजलखानाला अब्दुल भटारी ककंवा अफजल भटारी म्हणतात. औरंगझेबाने िहाजहानला ५७ साली शलदहलेल्या एका पत्रात अफजलखान हा रणदुलाखानाचा सेनापती असून त्याला बादिहा आददलखानाने पुत्र म्हणवून मोठी दौलत ददली आहे असा एक उल्लेख आला आहे.
अफजलखान - समकालीन धचत्र हे झाले लोकांचे मत पण अफजलखानाच्या अपयिाचे मुख्य कारण ठरणार होते ती त्याची घमेंड आणण त्याचा स्वतःवर आणण स्वतःच्या ताकदीवर असणारा प्रमाणाबाहेर आत्मववश्वास. अफजलखानाचे शिलालेख वाचू लागलो की याचा प्रत्यय येतो. ववजापूरजवळ असणाऱ्या एका गावाला त्याने स्वतःचे नाव ‘अफजलपूर‘ असे ददले होते. ततथे आणण िहापूर इथे उपलब्ध झालेल्या शिलालेखात तो स्वतःला काही वविेषणे लावतो – “कातील -इ मुत्मरररदान व काकफरान” म्हणजे बंडखोर आणण काकफरांची कत्तल करणारा आणण ”शिकनन्दा -इ बुतान“ म्हणजे मूती पायासकट फोडणारा. अफजलखानाने मंददरे फोडल्याचे अनेक पुरावे आहेत, शिवभारत आणण शिवकाव्यासारखे मराठीच नव्हे तर ४ जुलै १६५० (ग्रेगोरीअन) च्या चौलच्या पोतुाधगझ टपाल पत्रात अफजलखानाला चौलचा मोकासा शमळाला असून त्याने ततथली सवा दहंदू मंददरे पाडल्याचा उल्लेख आहे.अफजलखानाने १६५९ पूवी कधीतरी तुळजाभवानीच्या देवळावरही आघात केला होता – काही बखरीत त्याने ववजापूरहून येत असता तुळजाभवानी फोडीली,
जात्यात भरडली वगैरे प्रक्षोभक उल्लेख आहेत परंतु सूक्ष्म तनरीक्षण करता असे ददसते की अफजलखानाने मंददरास उपसगा हा १६५९ पूवी कधीतरी केला आहे कारण शिवभारत,९१ कलमी बखर आणण शिवकाव्य हे सगळे अफजलखान तनघाला की ज्याने मागे तुळजाभवानी/तुळजाश्म्बका दहला उपद्रव ददला होता असा उल्लेख करतात.अफजलखानाने पंढरपुरच्या ववठोबालाही त्रास ददल्याचे एका ६६ सालच्या महजरावरून ददसते.त्यात बडवेमंडळी “तो क्षेत्रास खाने आजम अफजलखानाची तसववस लागली” असा उल्लेख करतात. हे सवा पुरावे समकालीन आहेत तेव्हा प्रत्येकाने ववचार करावा इतके असूनही महाराष्ट्र देिात अफजल मेमोररअल रस्ट सारखे उपक्रम उभे राहतात.